१२ डिसेंबर घटना
-
२०१६: — प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
-
२००१: — पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
-
१९७१: — संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
-
१९११: — दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
-
१९०१: — जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
-
१८८२: — आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.